रेणू स्वयंपाक घरातून बाहेर येऊन विचारते.... अहो, चहा आणि नाश्ता हवा का?
गण्या: अरे, हवाच आहे, बनव लवकर.
रेणू: अहो, एक विचारते, अटलबिहारी वाजपेयीनां भारतरत्न कोणत्या महान कार्यासाठी देण्यात आलं?
गण्या: लग्नं न केल्यामुळे.
यानंतर चिंगी चहा आणि नाष्टा घेऊन आलीच नाही.